Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“लखीमपुरसाठी महाराष्ट्रात बंद, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत नाही!”: देवेंद्र फडणवीस

आघाडी सत्ताकाळात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आरोप

October 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
devendra fadanvis

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आगाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यभरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी हिसंक वातावरण पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.

आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस

  • देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद बोलत होते.
  • महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे.
  • हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे.
  • लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो.
  • पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही.
    शेतकरी संकटात आहे.
  • हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
  • सरकारने बांधावर जाऊन २५ हजाराच्या घोषणा केल्या, ५० हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या.
  • विविध आपत्तीत मदतच केली नाही.
  • केली तरी तोकडी केली.
  • त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं.
  • हे सरकार मदत करत नाही
  • त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस.

 

गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का?

  • मावळमध्ये गोळीबार हेच जालियनवाला होतं
  • याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता.
  • गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का?
  • मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
  • आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे.
  • या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही.
  • प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे.

 

या सरकारचं नाव बंद सराकर

  • तसंही या सरकारचं नाव बंद सराकर आहे.
  • या सरकारने आल्यापासून योजना, अनुदानं बंद केल्या.
  • कोरोना काळात महाराष्ट्र बंद केला.
  • आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचं गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला.
  • ईस्टर्न एक्सप्रेसवर दहा लोकांनी जाळपोळ केली.
  • त्यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत होते.
  • धमक्या देऊन, दमदाटी करून बंद पुकारला जात आहे.

 

बंदमध्ये जे काही नुकसान होईल ते मविआ सरकारकडूंन वसूल करावे

  • सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केली होती.
  • मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो घेऊन अवमानना केल्याप्रकरणी या पूर्वी बंद पुकारला म्हणून शिवसेनेला दंड ठोठावला होता.
  • सेनेने त्याची भरपाई भरली होती.
  • त्यामुळे आजच्या बंदमध्ये जे काही नुकसान होईल,
  • त्याची भरपाई ही सरकारकडून वसूल केली पाहिजे. न्यायालयाने स्यूमोटोद्वारे या घटनेची दखल घ्यावी.

Tags: devendra fadanvismaharashtra bandhMva govtShivsenaउत्तरप्रदेशादेवेंद्र फडणवीसमुंबई उच्च न्यायालयलखीमपूर-खेरीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

“आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद”

Next Post

“शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू”: नाना पटोले

Next Post
nana patole

"शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!