दोन इंचाच्या एका पिननं कसा घेतला १५ निरपराधांचा बळी?

मुक्तपीठ टीम जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारा पपईचा ट्रक उलटून १५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृतांमध्ये ७ पुरुष, ६ महिलांसह २ बालकांचाही समावेश आहे. दुसरीकडे, या अपघातात ड्रायव्हरसह ४ जण बचावले आहेत. ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, अपघातासाठी २ इंचाचा छोटा पिन जबाबदार आहे. ही पिन स्टेअरिंग … Continue reading दोन इंचाच्या एका पिननं कसा घेतला १५ निरपराधांचा बळी?